Комментарии:
तावडे साहेब मोठे नेते आहेत पण सीट निवडून आणण्यात व उमेदवारी देण्यात श्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री पालघर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडे संपूर्ण कोकणाची युतीची जबाबदारी होती. त्यात 39 पैकी 35 सीट लागल्या
Ответитьतवडेना फसवण्याचा प्रयत्न ब्रा न्हवता
Ответить💯✌️💯🚩💯
ОтветитьVinod paise nako deu. Evm set aaahe😁
Ответить" सत्यमेवजयते "
Ответитьगुंडगिरी ला लोकांनी नाकारले
Ответитьआति तिथ माति होते
ОтветитьChangala nikal zhund Shahi virodhat jantecha hatoda
Ответитьमराठी इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या चमचमीत प्रचारावर लोकांचा विश्वास नाही. बटेंगे तो कटेंगे वर लोकांनी विश्वास ठेवला.
असे यातून वाटते.
ह्यांनीच मतदान केलं होत राज्यसभा आणि विधान परिषेतील निवडणूक बीजेपी ल
Ответитьअति झाल्याव माती होतेच
Ответитьगर्दीच्या ठिकाणी पाकिटमार चोरी करुन स्वतःच चोर चोर ओरडून लोकांच लक्ष भटकावण्याचा प्रयत्न करतात तसाच हा प्रसंग झाला...लोकांना वेडे समजतात हे भुरटे...जनतेने लायकी दाखवली बरोबर
ОтветитьDADAGIRI KA JAMANA CHALA GAYA AB AMANDARGIRI MANUSHKI KA JAMANA AAYA HAI AB DADGIRI KARKE JIT NAHI SAKTE LEKIN HAR SAKTE HAI JAY HIND JAY MAHARASHTRA
Ответитьठाकूर ची भाईगिरी संपली😂😅
Ответитьठाकूर चा करेक्ट कार्यक्रम होणार
ОтветитьAppacha perfect karyekram zalay
ОтветитьGharaneshahi che prastapit watandar logo ko hathavo Desh bachao
Ответитьतावडेसाहेब तुमला एकट्याला गाठुन तुमची बदनामी केली हा मोठा कठ केला
Ответитьशेवटी मतदरानी लंका जाळली दादागिरी चा सुफडा साफ झाला
Ответитьठाकूर ला जाऊद्या युपी ला आता.
Ответитьदमदाटी करून मतं मिळत नाहीत
Ответитьअप्पा गप्प नाही बसणार...
Ответитьतावडेनच नाव खराब करत होता... आता
Ответитьखुप चांगला जाला परिवर्तन होवाईला पाहीजे
Ответитьजबरदस्त
ОтветитьKhota jast tikat nahi
Ответитьसत्तेचा विजय झाला
Ответитьहे होनारच होत पुरी टॅंकर लॉबीने वसई विरार ची वाट लावली होती बीएमसीच पाणी आजपर्यंत देऊ शकले नाहीत
४०लाखाला फ्लॅट घेनारा मालकाला टॅंकरच पाणी प्यॅव लागत याच्या पेक्षा दुर्भाग्य काय असनार
मुंबईला झोपडपट्टी मधे प्रतेक रुम ला एका दीवसात कनेक्शन भेटत पण ईथे सर्व पैसे टॅंकर लॉबीत घुसतात आता तरी या मधुण बोध घ्या नाहीतर महानगर पालिकेला पण पुरा सुपडा साफ होईल
Te ek jan murkh tr car var Chadhun hat firvat hota lokana😂😂😂
ОтветитьThakur family the Big family.... मोठे लोकं आहेत....
शिक्षण साम्राज्य....
पिण्याच्या पाण्याचे साम्राज्य....
महानगर पालिका साम्राज्य....
बांधकाम साम्राज्य...
व्यावसायिक साम्राज्य...
रेती उपसा साम्राज्य....
जमीन दलाल मोठे साम्राज्य....
बिल्डर लॉबी साम्राज्य...
बँक साम्राज्य....
नजर जाईल ती वस्तू , वास्तू , जनता , जमीन त्यांची....
काय नाय त्यांच्....
जनता त्यांचीच....
१०० पिढ्या बसून खातील , अशी Thakur's आणि परिवाराची ओळख....
त्यांना वसई - विरार महापालिकेत कोणीच पराभव करू शकत नाहीत.... कारण ठाकूर परिवार खूप मोठे मोठे लोकं आहेत...
त्यांच्या आमदार मुलाने तर psi la शिव्या देत त्याच्या kana khalti मारली होती....
आमदार साहेब " अप्पा " ने तर प्रशासकीय उच्च अधिकाऱ्याला सर्वांसमोर शिव्या दिल्या होत्या.... मग आहेत की नाही हे लोक मोठे...??
Thakur overconfident jasta jhale hote
Ответитьअती तेथे माती.. ठाकूरने तीन पिढ्याना वेठीला धरून छळलेय.. आता भोगा आपल्या कर्माची फळं.. त्याचे पिट्टू फारच माजलेत. प्रथम त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे
ОтветитьSagali kaday ata mahayuti yanar karan dadagiri sagali kaday karun chalat nahi janta ata jhup shahani zhali ahei
Ответитьयोग्य आणि मस्त काम केलं आत्ता महानगरपालिका तिथे पण तेच करा
Ответитьबाकी काही असो बाप लेकाचा माज उतरवला भाजपाने❤❤❤
Ответитьबच्चू कडू आणि हे ठाकूर कंपनी खरोखर पराभव होण्याची अत्यंत गरज होती यांचे पाय जमिनीवरच नव्हते हवेत होते हवेत😂😂
ОтветитьKase jikale te tavde na vichara par vote double rate hota thakur peksha
Ответитьबदला वैगरे काही नाही. जनतेने दिलेला कौल आहे.
जनतेला सुविधा हव्या आहेत काम करणारे लोकप्रतिनिधी हवेत. आता निवडुन आलेले लोकप्रतिनिधी कितपत यशस्वी होईल हे पाहायचे आहे.
मुंबई आणि उपनगरात शरद पवारांचा आशिर्वाद लाभलेल्या ठाकूर घराणे, पप्पू कलानी ,नवाब मलिक , सचिन अहिर सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना जनतेने घरी बसवले आहे.
Ответитьevm
Ответитьमस्ती आणि मगरुरी नडली
ОтветитьSpeed breaker kadhle hote purna Virar che imported car sathi 😂
Ответитьहे बीजेपी वाले हिंदू हिंदू करून महाराष्ट्र मध्ये यूपी आणि बिहारीं संख्या वाढवतील
Ответитьजनतेने सुज्ञपणे गुंडगिरी करणार्यांना फेकून दिले,चांगला निर्णय घेतला
Ответитьपालघर जिल्ह्यात धारावी आणि वाढवण बंदर बनवण्यासाठी पालघर जिल्ह्यात विरोध करणारे कोण ठेवले नाही evm मशीन जिंदाबाद
Ответитьपरिवर्तन सृष्टीचा नियम आहे काही काळ जातो पण नियतीने ते निष्चीत केलेले असते आणि नियतीहुन मोठ कोणीच नसत.
ОтветитьTavde sahebzindabaad
ОтветитьEvm mule ale baki kahi nahi
Ответить